खूप छान वर्णन केलंत जयंतराव. कविता आवडली.

पण ,

हा पाऊस असा कसा झालाय हल्ली?
ह्या एका वाक्यातच प्रश्नचिन्ह योग्य वाटते..

बाकीची वाक्ये... म्हणजे

कुठेतरी गजाआड? नाईलाजाने नियमित? लुटण्यासाठी असाव्या तशा?
 ह्या ठिकाणची प्रश्नचिन्हं अनावश्यक वाटतात. चू. भू . दे̱. घे.