माझं गाव कासोदा आहे, तिथे आजही माझे वडील दररोज विहिरीवरून पाणी आणतात. नळाला जे पाणी येतं ते इतकं अस्वच्छ असतं की तुम्ही कितीही गरम करा, केमिकल्स टाका, ते स्वच्छच होणार नाही. कलामांनी जो दिवस वर्णन केला आहे तो दिवस दूर नाही.....!!!

म्हणून मी ठरवलं आहे जितकी झाडं मला लावता येतील तेवढी लावायची आणि जगवायची....!!!