मला देखिल हे प्रेझेंटेशन ई मेल वरच मिळालं.. ते नक्की कलामांनी लिहिलेलं आहे की नाही याही पेक्षा जे काही लिहिलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं वाटलं...आणि थरारक... आपल्याच येणाऱ्या पिढीला काय काय सोसावे लागू शकते ह्याचा विचार करवत नाही.
ह्या प्रयत्नांनंतर थोडं जरी पाणी आपण वाचवू शकलो तर माझ्या या काय्वरुपांतरांच सार्थक होईल..
एक विनंती
हे लिखाण आणि मूल प्रेझेंटेशन जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल तितकंच या प्रकल्पास आपला हातभार लागेल .. आपल्या सर्वांकडून ही अपेक्षा ठेवत आहे ज्यात माझा, तुमचा, आणि आपला सर्वांचा स्वार्थ आहे..
मूळ प्रेझेंटेशन चा दुआ लवकरच देते