हे बळी जाती बिचारे लोक सारे पावसाच्या
का नको त्या त्या ठिकाणी नांदतो हा पावसाळा

लाख झाल्या वेदना अन लाख केल्या प्रार्थना ही
या बळीचे दुःख कोठे जाणतो हा पावसाळा


छान रचना. 'बळी'वर केलेले श्लेष आवडले.