प्रदीप,

खूप छान कविता आहे.

असंबद्ध शब्दांचाही किती केला गर्व...
बरळलो काहीबाही.. अर्थहीन सर्व...
- आणि पुढे दगडांचा होता समुदाय!

आणि

एक... दोन... तीन... चार... श्वास सारे खंक...
जगण्याच्या नाटकाचे किती किती अंक?
पडदाही पाडायाला कुणी नाही, हाय!

हे विशेष आवडले... वाचून मीसुद्धा विचारात पडले...