मुद्दा वृत्ताचाच असेल असं नाही, कधी कधी भावाचा मुद्दा पण असतो. अशा वेळी शब्द बरोब्बर भाव खातात. तर हे 'निगोसिएशन' यशस्वी झालं की मग कुठे त्या कवितेची एखादी ओळ लिहिली जाते. जणू काही मन आणि शब्दांनी करारावर सह्याच केल्या आहेत.
मस्त! लेख आवडला.स्वाती