"नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी..ओठावरती येते तरी का जुनीच विराणी..
असा एकांत हवा विसर जगाचा पडावा..स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा.." ... छानच, कविता आवडली !