"आपला भारत देश हा विद्वत्तेचा, संस्कृतिचा, ज्ञानाचा असे म्हटले जाते; मग या देशात हे लालतोंडे इंग्रज कशाला? या देशातील जनतेला आपल्या मर्जीने जगण्याचेही स्वातंत्र्य का नसावे? "
आता स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपल्या मर्जीने जगू शकतो, ह्याला सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे त्यागच कारणीभूत आहेत.
सुंदर प्रोत्साहक लेख. आणखी असेच वेळोवेळी लेख येऊदेत.