महाराष्ट्रा बाहेरच मराठी माणूस नीट नेटका मिळून मिसळून राहतो व महाराष्ट्रा मध्ये त्यात भांडखोर राक्षस संचारतो की काय?
नाही! महाराष्ट्राबाहेरही तो भांडतो. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मी आपल्याला भुबनेश्वरला येण्याचे निमंत्रण देत आहे. म्हणजे खातरजमा होईल.
विनोद जरा बाजूला ठेवून माझे एक निरीक्षण सांगत आहे. माझ्या मते सर्व प्रांतीय आपल्या प्रांतातील लोकांबद्दल थोड्याफार फरकाने असेच म्हणत असतात. पाटीतल्या खेकड्यांची गोष्ट ओरिसातील लोकही अगदी चवीने सांगत असतात!