"दुष्काळ, पूर, वारा वावटळ ...

सगळे नियमाने आले.. गेले..

अजून ते घर तसेच असेल का?"             


..... बदलाचा नियमितपणा माहित असूनही काही स्वप्नं कायम मनात घर करून राहतात खरी! एकूण कविता आवडली, शुभेच्छा.