-
-
संगणक वा तंत्रज्ञानामूळे बदलाचा वेग इतका अफाट असताना (भवीश्याचा कानोसा घेणाऱ्या) ज्या मंडळींनी वेबसाईटला 'संकेतस्थळ' हे नाव सूचवले, त्यांच्या त्या कृतीशील नीर्णयाला आता इतक्या वर्षानंतर आक्शेप घेवून काय उपयोग? तसे करण्याने मराठी समाजास कोणता फायदा होणार? संगणक वीशयाच्या ज्या इतर वीभागात अजून मराठी नावे नाहीत तीथं नाव आपण सूचवले तर जास्त चांगले होईल. अन्यथा जसे आपण दूसऱ्यांनी दीलेल्या नावाला आक्शेप घेणार, तसे इतर मंडळी ही आपण सूचवलेल्या नावाला आक्शेप घेतीलच की.
आपला नाव बदलण्याचा हेतू म्हणूनच समाजाच्या फायद्याचा कमी पण 'वैयक्तीक तर्क पद्धतीला' पूढं-पूढं करणारा वाटतो.