सतिशराव,
कधीमधीच लिहिता आपण. पण जे लिहिता ते जबरदस्त...
आवडली ही कविता. आपल्या अभिव्यक्तीचं हे इंद्रधनुष्य निश्चितच वेलबुट्टीदार झालंय.

सृजनाच्या शतधारांत चिंब होऊन त्याच्या
मनातला मोर थुईथुई भिरभिरत राहतो..

सुंदर ओळी... अभिनंदन!