भावंडातच भांडणं होतात: मान्य! पण त्यातही लगेच हमरीतूमरी वर येण्याची गरज नसते. पण आपण कुठेही आपसातील बंधूभाव व्यकत होउ देत नाहि. उलट त्याचे पर्यवसान हे मारामारीतच होते. एकुणच गोडीगुलाबिने वागणे हे मराठी रक्तातच नसते. हसून बोलणे शिकण्यास अजून कित्येक जन्मे वाट बघावी लागेल असे वाटते. विनोदी लेख, नाटके इ. हजारो वाहिन्या दिवस रात्र हसविण्याचा प्रयत्न करित असतात पण मराठी माणुस हसरा कधिच नसतो.
मध्य प्रदेश आळशी सुस्त इ. ताशेरे ओढणारे तुम्ही कोण ? माझ्या लेखात मी असेही लिहिले होते कि आता मि परत महाराष्ट्रातच आलो आहे. आणि माझा मराठी लोकांचा आलेला अनुभव मी मांडला. त्यातही मला टिपीकल मराठी अनुभव मिळाला. तुम्हीच माझा मुद्दा सिद्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.