-

-

वैशालीजी, आपण लेखाची सूरवात छान केली. वाचताना कल्पनेचं वीमान जोरात धावू लागलं. पण दूसऱ्या परीच्छेदात आपण लगेचच आटोपतं घेतलं, वीमान हवेत उडायच्या आतच जमीनीवर थांबंल. तूम्ही त्या प्रसंगात कोणती नीरीक्शणं केलीत, कोण-कोणत्या गोष्टी हटके होत्या ते सांगायला हवं होतं. तूम्ही तूमचा आनंद तूमच्याजवळच ठेवलात व आमच्याबरोबर शेअर केलंत फक्त 'लोक काय म्हणतील' ही भीती. हे बरोबर नाही हं!