प्रिय केरभा,
माझे म्हणणे इतकेच की आपण असलेल्या सुविधेचा किती वापर करावा.. आणि भ्रमणध्वनीशी किती जवळिक करावी.
आणि हो ..समजा २/३ दिवसानी फोन केला तर त्या बोलण्यातली एक वेगळीच मजा असणार ना..? ( मी सुद्धा यातून गेलो आहे आणि जात आहे). राहू दे विषयांतर होताय.
नाओला कदचित त्रास होत असावा नाहीतर तिने लेखिकेला विचारले नसते की रोज रोज तू काय बोलतेस. किन्वा नाओला जेव्हा लेखिकेशी बोलावे वाटले असेल त्यावेळी लेखिका कदाचित फोन वर बोलत असेल. हि शक्यताही असू शकते.
तेव्हा या वादात जास्त न पडता मी लेखिकेस पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा देवू इत्छितो.
या विषयावर मी काही यापुढे लिहिणार नाही.