लेख नेहेमीप्रमाणेच छान!

वाचताना एकदम डोळ्यात पाणी आले. मी हैदराबादमधून निघाले तेव्हाही मला असेच झाले होते.

आता तुमची लेखमाला संपणार म्हणून दुःख होत आहे. तुमच्याकडे जर दुसऱ्या एखाद्या देशाचा असाच अनुभव असेल तर तोही लिहावा.