सुक्या मिरच्यांचे बी

ह्या बिया दळून तिखट बनवून ठेवायचे. ह्याला पांढरे तिखट म्हणतात. ज्यात रंग नको पण तिखटपणा हवा असेल तर त्यात हे तिखट वापरतात. पापडातही हे तिखट वापरतात.