राज यांना हा मुद्दा ज्यांच्या साठी (मराठी बापूडा माणुस) उचलला आहे, त्यांच्याच कडून असाच विरोध होत राहीला किंवा उदासिनता दिसली तर राज यांना पश्चातापाची पाळी येईल आणि ते खंत करत बसतील. ही पाळी त्यांच्यावर न येवो
तुमच्या भावनेत नक्कीच प्रामाणिक पणा आहे. पण राजकीय पुढारी एवढे भाबडे नसतात. असूही नयेत. त्यांना आपल्या अनुयायांच्या लिमिटेशनची कल्पना असते. त्याला हिशेबात धरूनच ते लढ्याच्या योजना आखत असतात.