हे शेवटी राजकारण आहे आणि आत्ता राज कारण आहे. मराठीसाठी शिवसेना सुद्धा लढते आहेच की. त्यांच्या बद्दल बरे प्रेम नाही तुम्हाला? तुम्ही राजचे कार्यकर्ते असावे असा आमचा समज आहे
मराठी माणसाचा न्यूनगंड कमी व्हावा हा समज का? कि तुम्हाला न्युनगंड आहे मराठी असण्याचा?