मराठीसाठी शिवसेना सुद्धा लढते आहेच की.
अंशतः सहमत. ते लढत होते, मान्य. पण तो लढा आजकाल दिसत नाही. मराठीच्या मु्द्यावर शिवसेना आधी लढत होती. पण तेही अपवादात्मक रित्या. त्यांनी त्यांचे सरकार असताना किती बदल घडवून आणला?
आणि आता जेव्हा आणखी कोणी मराठीच्या मुद्यावर भांडत आहे तेव्हा आपला वैयक्तिक राग बाजूला ठेवून त्याला मदत का नाही करत ते?
इथे मुद्दा बघायला पाहिजे की कोणी उचलला आहे ते बघायचे?
(मी राज किंवा मनसेचा कार्यकर्ता नाही आहे. फक्त एक मराठी माणूस म्हणून हे लिहित आहे. )