-

मला तरी वाटतं की खरी अडचण मराठी भाषीक व्यतीरीक्त इतर भाषीकांशी बोलण्याने वा अमराठी दू. ची. वा.(T.V.) वरचे कार्यक्रम सतत पाहण्याने आपण आपले मराठीचे 'सूर-ज्ञान' गमावत आहोत. ह्या मराठी व्यतीरीक्त बोलण्या-एकण्यातून जे 'ध्वनी-संसर्ग' मराठी बोलताना होताहेत ते कसे टाळायचे? वा टाळता येतील? त्यावर काही तरी उपाय सूचला जायला हवा. आपले मराठी 'स्वर-ज्ञान' आपण जपलेच पाहीजेत. कारण स्वर बदलले की संदन बदलणार, व स्पंदन बदलली की भाषा बदलणार.