ह्या सारखे अन्य शब्द द्वैअर्थाने वापरणं टाळायला हवंय.   नेमका अर्थच विचारांची, भावनांची देवाण-घेवाण व्यक्तीगत पातळीबरोबरच, संगणकीय क्षेत्रासाठी उपयोगी होवू शकेल.

असे झाले तर भाषा फारच एकसुरी आणि नीरस होईल असे वाटते. शब्दश्लेष, अर्थश्लेष वापरता येणार नाहीत.