जया बच्चन हिने जि मुक्तफळे उधळली ती खरेच निषेध करण्याच्या लायकिचीच आहेत.
राज जे करतोय ते बरोबरच आहे.
पण आज लोकमत मधील बातमी वाचली

http://lokmat.com


त्यांच्या समर्थनार्थ खुद्द मुख्यमंत्र्यानी जे उद्गार काढले ते वाचून वाटते कि महाराष्टात येवून कोनिही काहिही बोलले तरी चालते