त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? असं राज म्हणतात.बच्चन कुंटुबियांनी कुणासाठी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात राहून जाहीरपणे "मी यु. पी. वाली म्हणून मी हिंदित बोलणार" हे जरा अतीच झालं. आणि त्यासाठी राज ठाकरेंची भुमिका समर्थनीय आहे.
आणि राज्यसरकार पण भारीच आहे म्हणा! एकीकडे बेळगावात प्रांतवादाला खतपाणी घालायचं आणि दुसरीकडे राज ना विरोध करायचा.