आबांच्या मौलिक सल्ल्याचे कौतुक करायचे राहिलेच की ! मला वाटते त्यांना कोणी आगळीक केली आणि नंतर माफ करा म्हटले की  त्याला माफ केव्हां करतो याचीच घाई झालेली असते. कधीकधी तर ते माफी मागण्यापूर्वीसुद्धा माफ करून टाकतात.त्यांना गृहमंत्रीपद संभाळण्या ऐवजी पंढरपुरातच टाळ कुटत बसण्याचा दिलेला सल्ला योग्य वाटतो.