या संदर्भात मला सारे जहां से अच्छा. हिंदोस्तां हमारा या गाण्यात केलेला सरकारी बदल आठवतोय...

इक्बालच्या या मूळ गाण्यात पुढे हिंदी हैं हम, हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्तां हमारा... असे शब्द होते..पुढे काय झाले माहित नाही. अचानक काही वर्षांपूर्वी हेच शब्द भारतीय हैं हम, वतन है हिंदोस्तां हमारा..असे बदलण्यात आले... असा बदल केलेले गाणे दूरदर्शनवर ऐकवण्यात येत असे..

त्यावेळी कदाचित भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याला हिंदी हा शब्द विशिष्ट भाषाविषयक वाटला असावा.. पण काही असो.. हिंदी हा शब्द वगळून तिथे भारतीय असा बदल केला गेला होता..म्हणजेच या शब्दामुळे इतर भाषिकांच्या भावना दुखावल्या जात असाव्यात असे काही जणांना (उगीचच) वाटले असावे..

जया बच्चन यांनी जाणून बुजून निर्माण केलेल्या या वादाबद्दल मटा चा अग्रलेख वाचनीय आहे. इथे वाचता येईल..

दुवा क्र. १