खुलभर दुधाची कहाणी अनेक वर्षांनी वाचून छान वाटले.  

ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे,  "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या".   त्यांनी देवालयाचे द्वारी उभे दिवसभरी.... असे म्हटल्याचा कुठे उल्लेख नाही.