सुख दुःखे, पैसा वगैरे बऱ्याच गोष्टी वाटून घेता येतात पण अक्कल वाटून/विभागून घेता येत नाही हे जया बच्चनला कळले असावे. अन्यथा अमिताभ कडे असलेली थोडी फार प्रगल्भता तिने उचलली असती !
प्रयोग प्रेक्षकांअभावी रद्द करण्याची अनेक उदाहरणे आपण दिली आहेत व कदाचित हा कावळा व फांदीचा प्रकार असू शकेल पण जर खरोखर जयाच्या कुत्सीतपणावर मराठी माणसाची ही चपराक असेल तर आजकालच्या मराठी वर्गातल्या लोकांचा थोडा तरी स्वाभिमान जिवंत आहे असेच म्हणावे लागेल.