१००% सहमत.

शिवाय वर वृकोदरांनी लिहिले आहे त्याच्याशीही सहमत.

देव ही माणसाची भावनिक गरज आहे असे समजले जाते. निधर्मी, साम्यवादी, नास्तिक चीनमधील माणसांच्या विचारात व अनेकधर्मी भारतीयांच्या विचारात तरी भरपूर साम्य आहे. अगदी भ्रष्टाचारापासून सगळे तसेच! त्यामुळे देवाचा फार काही उपयोग नाही.