कदाचित हा कावळा व फांदीचा प्रकार असू शकेल
मलाही असेच वाटते.
किंवा मनात थोडीशी भीती ठेऊनही कोणी गेले नसेल. पण एकंदरीतच महाराष्ट्राबाहेरही त्या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.