सुंदरच आहे एकदम..     विचारही खुप आवडले. अंतर्मुख करणारे..

शेवट कळला नाही.  मायाकुमारचा जगण्याचा आस्वाद घेण्याचा काळ संपला गेला असे समजायचे काय??