ह्याचे कारण त्या दिवशी आकाशातल्या ताऱ्यांवर आपला (अर्थात सूर्याकडून मिळालेला) 
दुधट प्रकाश टाकणारा चंद्र नसतो.  तारे त्यादिवशी अधिकच तेज:पुंज दिसतात.  

पण हे सर्व उमजायला निसर्गाशी नाळ जुळलेली हवी कोन्याकशी नव्हे.  

जालसर्वज्ञ म्हणतात त्याप्रमाणे शहरापासून थोडे दूर जावयांस हवे.