लेखकाचे नाव आणि कथेचा शेवट यांनी मनात उभ्या राहिलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत - स्पष्ट मत, राग नसावा. मायाकुमाराचे प्रकट स्वगत अंतर्मुख करायला लावणारे असले तरी शैली व वातावरणनिर्मिती उबवलेली वाटली. - दारु, सिग्रेट, मांस यांचे उल्लेखही अनावश्यक - हीच कथा शैलीबाजपणा टाळून एखादा ट्रक ड्रायव्हर आणि ढाबावाला सरदारजी यांच्या रुपात लिहिली तर कशी होईल? हा प्रयत्न आपणच करावा अशी विनंती....