गझल फार वेधक आहे पण काही संदर्भ समजले नाहीत.
काय केले पाच वर्षे आसवांनी?नाव ना बुडली, न ती लागे किनारी
ह्या ओळीचा साधारण अंदाज येत आहे पण नक्के कळत नाही. (का तेच अपेक्षित आहे? )
पाठवा अजून. चांगले चालले आहे. प्रतिभा अशीच फुलू द्या आणखी.