ह्या मुळे दोन गोष्टी साध्य होत असत १) मनाचा निग्रह
२) पचन शक्तीला आराम
.

असाच कधीतरी आपण श्वसनशक्तीलादेखील आराम दिला पाहिजे... आपलं काय मत आहे?
वेळेअभावी आत्ता सविस्तर प्रतिसाद देऊ शकत नाही, नंतर देईन.

- चैत रे चैत.