उदा. :- 'भाकरा नांगल धरण'-
इथं 'भ' ला दोन दांडी मिळाली व 'भ' चा 'भा झाला. 'भाकरा' मध्ये 'र' ला एक दांडी आहे परंतु ती आहे 'मनातल्या-मनात' व ती धरून अजून एक दांडी देतो. म्हणजे दोन दांडी न लावता एकच दांडी लावतो.
व 'धरण' मध्ये 'र' ला 'अ'चा स्वर असलेली एक दांडी परंतु ती आहे 'मनातल्या-मनात', पण लिहीली मात्र जात नाही.
व्यंजन + स्वर = अक्षर
र् + अ = र
र् + आ = रा
----------------------------