आपल्याकडे गावांमध्ये वारा असतो हे मान्य आहे. नेहमी भुकंप होत नाहीत हे हि मान्य.पण कमी कालावधीत कमी श्रमात व वाजवी किमतीत शेतघर व स्वच्छतागृह, फार्म हाउस, यासाठि पर्याय म्हणून वापरता येऊ शकेल . तसेच सार्वजनिक जागांच्या सुशोभीकरणातही हे तंत्रज्ञान वापरता येईल.''
गाव हागदारी मुक्त करण्यासाठी शासनाकडून २५०० रुपये मिलतात शौचालय बाधन्यासाठि पारंपरिक पद्धतीत कमितकमी रुपये १०,०००/- खर्च येतो.मग शेतकरयाचे ७५००/- वाचतील की . गावांमध्ये वारा किती असतो हे माने इंजिनियर्सनी पाहिलं नसेल पण आपल्यागरजेनुसार तंत्रज्ञानात योग्य बदल करून, आपल्या भागात उपयोगी पडतील अस मला वाटत बुआ.
या तंत्रज्ञानाने एखादे काम केल्यावर सांगणार फंडे.
उदय नाडकनि' कनकवली