कविता भावनांना हात घालणारी आहे. तुझ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरेमला देताच आली नाहीत रे अजूनपर्यंत........ह्या सरळ सरळ ओळींना मनापासुन दाद. जीवनात असं अनेकदा घडत असतं असं. एकुण छानच!