५) केवळ खटला दाखल केला म्हणून महाराष्ट्राला वेठीस धरणे -- कलंत्री शेठ, केवळ खटला नाहिये हो.. चुकीचा, आणि अनेक ठिकाणी लावलेला खटला.. त्यातून संचारबंदी, सभाबंदी, भाषणबंदी, मिडिया प्रसिद्धी बंदी... हे सगळ्याचा एकत्रित राग म्हणून महाराष्ट्र वेठीस... ! तुमचा प्रश्न सरकारलाही(च) लागू होतो.. जर खरचं खटला योग्य आहे तर एकाच ठिकाणी का नाही ?