>>बिहारचा विकास न करणाऱ्या लालू, मुलायम, मायावती, पासवान, नितिश यांना ठोका की! त्यांना महाराष्ट्र बंद करा.<<
सल्ला आवडला. या यादीत मनमोहनसिंग आणि सोनियांनादेखील घाला.