मिलिंद व मिताली,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
मिलिंद,
१.एकक किंमतीचा मुद्दा अधिक स्पष्ट करावा.
२.साठेबाजीचा मुद्दा पटला.
३.चलन विनिमयाचा व्यवहार पूर्णतः ठप्प होणार नाही. कारण 
   मुळातच, वस्तूविनिमय काही प्रमाणातच यशस्वी होईल. पैशांची शंभर टक्के जागा वस्तू घेऊ शकणार नाही.
   काय वाटते ?

मिताली,   
बोहारीणी हा व्यवहार करतात, हे बरोबर. बोहारीणी सोडून इतरांनीही तो व्यवहार सुरु करणे कितपत शक्य आहे, हा मुद्दा आहे.