संयुक्त महाराष्ट्र झाला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्य्मंत्री झाले तेव्हा नेहरूना घेऊन रायगडावर गेले. तेव्हा यशवंतराव पालखीत का मेण्यात बसून वरपर्यंत गेले पण नेहरू मात्र पायी चालत चालत गेले अशी आख्यायिका ऐकली आहे. खरी खोटी देव जाणे.