तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे!... वा वा वा

ते स्पर्श, चांदण्याच्या
वर्खातले निखारे!

काया मयूर झाली
प्राणा नवे पिसारे

दोघातले गुन्हे, अन्
दोषी ऋतू बिचारे!.. हे शेरही मस्तच

-मानस६