केदार पाटणकर यांच्या मताशी भणंग पूर्णपणे सहमत आहे.

संरक्षण मंत्र्याने आधीच आपल्या भूमीला लुबाडले आहे.

त्यानंतर संरक्षण करणाचे फारसे काही राहतच नाही, त्यामुळे मग त्यांनाच संरक्षण मंत्री करण्यात आले.