आपण लिहिलेत ते अगदी खरे आहेत. मिडियावाले आधिचे बॉंबस्फोट विसरून याच्या मागे लागले आहेत.
मठाधिपतीला अटक केली तरी हिंदू समाजाची काहीच प्रतिक्रिया नाही. ती असावी असेही मी म्हणत नाही. माझ्यासारखेच इतर हिंदुनाही 'दोषी लोकांना शिक्षा व्हायला हवी' असेच वाटत असेल. पण असेच जर एखाद्या मौलवीला अटक झाली असती तर वातावरण इतके शांत राहिले असते? मुळात मदरसे हे दारुगोळा साठवण्याचे आणि दहशतवादी तयार करण्याचे अड्डे आहेत हे माहित असुनही कितीसे मदरसे आजपर्यंत तपासले गेले? मौलवीला अटक करण्याचे धाडस कोणी दाखवले असते काय?
आपला समाज बहुसंख्य हिंदू असुनही मुसलमानांना एवढा घाबरून राहतो, राजकारणी, मिडिया हिंदुनाच झोडपतात याचे नवल वाटले.