एक अतीशय स्तुत्य उपक्रम. पण प्रश्न असा पडतो  की स्थानीक स्वराज्य सन्स्थातील कारभारसाठी  झगडा का करावयाचा? पुणे महानगरपालिकेतसुध्धा इंग्रजीत कारभार कश्यासाठि? नुसतेच प्रश्न? शिवरायांचे पुतळे उभारण्याऐवजी त्यांचा राज्यकारभार कोष व्यवहारात आणण्यासाठी का आंदोलन होत नाहि? गांधीजीनी सांगुनसुध्धा आपण आपला "आत्मगौरव" देउन टाकलेला आहे. तो परत मीळविल्याशिवाय काहीही होणार नाही.