आज इतर सर्व प्रांत राजघटनेची सुतराम पर्वा न करता स्वतःच्या प्रांतील लोकांनाच नोकऱ्या देतात.   बिहारसारखा प्रांत महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या तमाम नोकऱ्यांवर बिहारींनाच  लावतात, अगदी स्टेशनवरच्या बूट पॉलिश करणाऱ्यांनासुद्धा. --अगदी राज्यघटनेच्या नाकावर टिच्चून!   राजला महाराष्ट्रात असे करणे अशक्य नाही.

उत्तर

असे झाल्यास हवेच आहे. मात्र आंदोलन एकांगी नसावे आणि आणि त्याला भाषणांपुरते ध्येय नसावे एवढीच अपेक्षा आहे......

मर्यादेयं विराजते!