दुवा क्र. १

२) तसंच दूघ साठवण्याच्या शीतयंत्रातील पाण्यात माती घालायची म्हणजे पाणी दुषित करणे... मातीतून अगणित जंतू पाण्यात सोडायचे वर त्यात दुधाचे कॅन ठेवायचे. पाण्याच्या संपर्काने मातीतून जंतुंची अनिर्बंध वाढ होईल त्याचे काय? ते जंतू कॅनच्या बाहेरील आवरणावरून दुधात जाणार नाहीत याची काय गॅरंटी आहे... शिवाय कॅनमधील दूध बाहेर काढताना कॅनवरच्या पाण्याचे जंतुमिश्रित थेंब दुधात मिसळण्याचा देखिल संभव आहे. आरोग्याशी संबंध आहे तिथे स्वच्छता अतिशय काटेकोरपणे सांभाळली गेली पाहिजे.

आपला हा जर निकष खरा मानायचा तर भारतात प्रत्येक दुधाचा थेंब पिण्यापूर्वी ते दुध ज्या शेतकऱ्याने काढले होते त्याने दुध काढण्यापूर्वी हात धुतले होते की नाही ह्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक ठरेल. कारण खुद्द अमूल, गोकुळ आणि महानंदा सारख्या सहकारी दुग्धशाळा आजही हाताने दुध दोहणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुध घेतात.

काय खरं?