शांतता आणि बंधुभाव विसरून जा.  त्याने हे प्रश्न सुटणार नाहीत.  गोळीला गोळीनेच उत्तर, हा मार्ग. धरपकड, जामीन, खटला, अपील, फाशीची शिक्षा, दिरंगाई आणि शेवटी माफी आणि सुटका हे बंद करा.