शिवराज पाटीलही राजवर तितक्याच जोमाने लोकसभेत कडाडले ( हाच कणखरपणा त्यांना अतिरेक्यांच्या बाबतीत मात्र दाखवता आला नाही. ).
--मुळात शिवराज पाटील गृहमंत्री आहेत हेच ९०% लोकांना माहीत हि नसेल. येवढा निष्क्रिय नेता मी कधी पाहिला नाही.
राज ठाकरेचे विचार मराठी माणसाला मान्य नाहीत अश्या आशयाचे (हास्यास्पद)विधानाही त्यांनी केले.
-- जो नेता निवडणुकीत हारलेला आहे.त्यास मराठी माणसाचे नेतृत्व करण्याचा काय अधिकार .
बाकी मयुरेशशी सहमत.............